अखिल भारतीय सेवा हे केंद्रातर्फे राज्यावर नियंत्रण ठेवण्याचे एक साधन आहे. या सेवांद्वारे राज्याची पॉवर थोडीशी कमी झाल्यासारखी होते. त्यामुळे अखिलभारतीय सेवा तयार करून स्वतः च्या अधिकारांवर मर्यादा फक्त राज्येच घालू शकतात. राज्यांचे प्रतिनिधी राज्यसभे मध्ये असतात. म्हणून राज्यसभा च हे विधेयक आधी मांडते.
2 Comments
सर ३५६नाही ३६८वी घटनादुरस्ती …..आणि अखिल भारतीय सेवा निर्माण करायचे विधेयक राज्यसभा च का आधी मांडते लोकसभा का नाही??
अखिल भारतीय सेवा हे केंद्रातर्फे राज्यावर नियंत्रण ठेवण्याचे एक साधन आहे. या सेवांद्वारे राज्याची पॉवर थोडीशी कमी झाल्यासारखी होते. त्यामुळे अखिलभारतीय सेवा तयार करून स्वतः च्या अधिकारांवर मर्यादा फक्त राज्येच घालू शकतात. राज्यांचे प्रतिनिधी राज्यसभे मध्ये असतात. म्हणून राज्यसभा च हे विधेयक आधी मांडते.